महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानच्या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण !
भाग्यनगर येथील घटना
मारहाण करणार्या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !
भाग्यनगर येथील घटना
मारहाण करणार्या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !
येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण
‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
बलिया (उत्तरप्रदेश) येथील घटना
हाताच्या नसा कापल्या, तर पाय कापण्याचाही केला प्रयत्न !
नौशादला मुलासारखे मानत होते पीडितेचे वडील !
एका गाव मुसलमानबहुल झाले, तर हिंदूंची स्थिती काय होते ?, हे यावरून लक्षात येते. संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश बहुसंख्य झाला, तर भारत इस्लामी राष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही !
हिंदु जनजागृति समितीने ‘हलाल मुक्त दीपावली’ या नावाने अभियान चालू केले आहे.