…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.

देशाला युद्धसज्ज करण्यासाठी सैनिकी शिक्षण अपरिहार्य !

शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात.

जम्मूमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त !

जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.

भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियाचे नियंत्रण ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियन सैन्याने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे.

मराठी अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची कारकीर्द आणि त्यांची भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी होणारी नियुक्ती मराठीजनांसाठी अभिमानास्पद !

महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मूर्ती आता सियाचीन सीमेवर विराजमान !

भारतीय सैन्यातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.