चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्यांच्या वस्तीमध्ये घडली. या प्रकरणी काही लोकांना कह्यात घेण्यात आले असून घटनेचे अन्वेषण केले जात आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
तमिळनाडूत विषारी दारू पिऊन ३ लोकांचा मृत्यू !
नूतन लेख
उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण
नवीन संसद भवनाच्या उद़्घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्या विविध अधीनम्च्या (मठाच्या) स्वामींचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभाशीर्वाद !
‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत !
शिवराज्यभिषेकदिनी कोल्हापूर येथे धर्मांधांनी ठेवले टिपू सुलतान याच्या समर्थनार्थ ‘स्टेटस’ !
‘७२ हुरे’ चित्रपट ७ जुलै या दिवशी प्रदर्शित होणार !