मद्य उत्पादनावरच बंदी हवी !
किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे.
कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस
राज्य सरकारच्या किराणा मालाच्या दुकानात वाईन ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात ‘व्यसनमुक्त युवक संघा’च्या वतीने ३ फेब्रुवारी या दिवशी दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले.
लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !
हत्या, मारामार्या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसा इत्यादी अनेक गोष्टींमागील मुख्य कारण असलेल्या मद्याचे हे एकप्रकारे समर्थन करणे नव्हे का ? केवळ महसुलासाठी अशा प्रकारची विधाने करून तरुण पिढीला आणखी व्यसनाधीन आणि विकृत करण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.
महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !
सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुपर मार्केटमध्ये मद्यविक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, असा समाजघातकी निर्णय घेणारे सरकार लवकर रसातळाला जावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, अशी तीव्र उद्वीग्नता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.