‘ज्वलंत धर्माभिमान संस्कृतीचे सर्वश्रेष्ठत्व भारतियांच्या नसानसांतून वहावे’, यासाठी काय करायला हवे ?

‘हे कार्य लेखणीच करू शकेल. Pen is the mightest weapon than the nuclear warhead missiles. (‘लेखणी’ हे युद्धात वापरण्यात येणार्‍या आण्विक क्षेपणास्त्रांपेक्षा सर्वांत शक्तीशाली शस्त्र आहे.) लेखणीविना अन्य पर्याय नाही.

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या लिखाणातील अलौकिकत्व !

‘बुडते हे जन, न देखवे डोळा’, या न्यायाने प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अंतःकरण ‘कळवळलेले’ आहे, हे त्यांच्या लेखनसामग्रीतून प्रत्ययाला येते.

मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्यासही अत्यावश्यक सेवा चालू रहाणार !

भारतातील सर्वांत मोठे एकात्मिक वीज आस्थापन आणि मुंबईत सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा करणार्‍या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेचे ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’ उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र वीज नियामक आयोगा’ने मान्यता दिली आहे.

खळांची व्यंकटी सांडो !

पतितांना पश्चात्तापाच्या माध्यमातून हृदय परिवर्तन करून पावन करून घेणे, हेच संतांचे खरे कार्य होय !

‘लव्ह जिहाद’प्रकरणी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

उत्तरप्रदेशामध्ये तौफिक अहमद याने एका हिंदु तरुणीला राहुल या बनावट नावाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तिला लग्नाचे खोटे आमीष दाखवले आणि बंधक बनवून तिच्यावर ६ मास लैंगिक अत्याचार केले.

मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या विरोधात पोलिसांनी कृती करावी, यासाठी तक्रार करायला हवी का ? पोलिसांना भोंग्यांवरून ऐकवण्यात येणारी अजान ऐकू येत नाही का ? 

‘मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या देवनागर परिसरात किती मशिदींवर असलेल्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान दिली जाते ?,….

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१०.४.२०२५)

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या : कर्जबाजारी  तरुणाची आत्महत्या ! मुंबई-गोवा मार्गावर रो रो बोट सेवा !. वसईतून अमली पदार्थाचा साठा हस्तगत. दीनानाथ रुग्णालयावर महिला आयोगाकडून कारवाईचे निर्देश !

‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या माध्यमातून सनातन संस्कृतीचा प्रसार करणारे डेहराडून (उत्तराखंड) येथील हृदयरोगतज्ञ डॉ. कुलदीप दत्ता !

‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या अंतर्गत सनातन संस्कृतीचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ‘शाश्वत भारत’च्या वतीने हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि धार्मिक जीवनशैली यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.

‘ज्ञानकुल’च्या ज्ञानोत्सवात यंदा ‘अखंड भारत’ संकल्पनेवर प्रदर्शन !

चेंबूर येथील ‘ज्ञानकुल बाल विकास संघा’चा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही १० ते १२ एप्रिल या कालावधीत वार्षिकोत्सव अर्थात ‘ज्ञानोत्सव’ साजरा होत आहे. यंदा ‘अखंड भारत’ संकल्पनेवर आधारित हा महोत्सव असेल.

‘होमिओपॅथी’ या चिकित्सापद्धतीचा शोध लावणारे जर्मनी येथील डॉ. सॅम्युएल हानेमान आणि ‘होमिओपॅथी’ची मूलभूत तत्त्वे !

‘समानलक्षण योजना’ हे होमिओपॅथीचे मूळ तत्त्व आहे, म्हणजे एखादा पदार्थ खाण्यात आल्यानंतर जी काही लक्षणे उद्भवतील, तशीच लक्षणे अन्य कोणत्याही कारणांमुळे रुग्णामध्ये उद्भवली असतील, त्या वेळी ‘तो पदार्थ औषध म्हणून देणे’, याला ‘समलक्षण योजना’, असे म्हटले आहे.