आनंदी आणि तळमळीने सामाजिक कार्य करणारे सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. भूपालराव धुळ्ळाप्पाण्णा नवले (वय ९१ वर्षे) !
कै. भूपालराव यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कै. भूपालराव यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सांगलीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच हिंदु धर्माची जागृती-प्रचार या निमित्ताने दौरे करतात.
श्री. बिच्चू यांना दुपारी १.३० वाजता जेवायची सवय होती; पण मी सेवेच्या वेळेसंदर्भात सांगितल्यावर त्यांनी लगेच त्यासंदर्भातील पालट स्वीकारला आणि स्वतःची जेवणाची वेळ १२.३० वाजता ठरवली.
‘सनातन संस्थेच्या सत्संगात उपस्थित रहाण्याचे भाग्य मला लाभले. मी सत्संगात आले नसते, तर मला हिंदु धर्माची महानता आणि व्यापकता कधीच समजली नसती.
घणसोलीतील (तळवली) सिडकोच्या वाणिज्य भूखंडावरील मदरशाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार स्थानिक रहिवासी तेजस पाटील यांनी केली होती. त्यानुसार सिडको आणि महापालिका यांच्या अधिकार्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना कारवाईची नोटीस बजावली होती.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.
‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही प्रकाराने साधना झाली, तर ती योग्य साधना होते.
द्वेषाचा विचार मनातून दूर केल्यामुळे इतर स्वभावदोषांच्या विचारांनाही मनात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मन निर्मळ रहाते. ‘निर्मळ मनातच भगवंताचा वास असतो’, हा विचार वाढतो
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेची सिद्धता करण्यात येत आहे.
विश्व हिंदु परिषदेचे कोकण सहमंत्री श्री. अनिरुद्ध भावे यांनी ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (श्रीरामाचे बालकरूप) मंगलमय प्रसाद देण्यासाठी ते आश्रमात आले होते.