मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढवणार्या उमेदवारांची ११ मतदारसंघांतील संख्या पुढीलप्रमाणे आहे – नंदुरबार ११, जळगाव १४, रावेर २४, जालना २६, संभाजीनगर ३७, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, शिर्डी २०, बीड ४१ अशी आहे. मतदारसंघांत नामनिर्देशन पत्र प्रविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३६९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यांतील ७१ उमेदवारांनी माघार घेतले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !
चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !
नूतन लेख
- श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
- ३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीचा लागला छडा !
- महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! – शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त
- ठाणे येथे १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत नसल्याचा आरोप !
- आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद !
- नाशिक येथे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !