मुंबई – शहरातील बेस्टचे किमान ५ रुपये असलेल्या तिकिटामध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर वातानुकूलित गाड्यांच्या तिकिटामध्ये ४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. बेस्टमधून नियमित ३५ लाखांहून अधिक नागिरक प्रवास करतात. सध्या बेस्टकडे स्वत:च्या आणि ठेकेदाराच्या मिळून ३ सहस्र गाड्या कार्यरत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !
बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !
नूतन लेख
- विद्यार्थ्यांची जातनिहाय सूची केल्याने ‘निर्मला कॉन्व्हेंट स्कूल’वर कारवाईची मागणी !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुढील ५ दिवस पावसाची चेतावणी !; अहिल्यानगर येथे कठ्याची यात्रा पार पडली !…
- पंचगंगेपाठोपाठ महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे रंकाळा तलावही प्रदूषित !
- पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !
- पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार वितरण सोहळा साजरा !
- कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस !