सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

मुसलमान मात्र त्यांच्या धर्माला चिकटून रहातात. ते कधीही हिंदूंच्या मठ-मंदिरात जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत; मात्र हिंदू नेहमी पीराची पूजा करतात.

धर्मामध्ये असलेले कर्मकांड आजच्या व्यस्त जीवन पद्धतीत टिकवण्यासाठी काय व्यवस्था असावी ?

मुळात ज्याला आपण (धार्मिक) कर्मकांड असे म्हणतो, ते धर्माचे सर्वस्व नव्हे. बहुतेक करून ते पूजापद्धत किंवा उपासनेचा एक अंश आहे आणि त्याचे काही महत्त्वही आहे.

एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

गांधी एका लेखात म्हणतात, ‘मला असे वाटत नाही की, प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा प्रसंग येईल, तेव्हा ‘मुसलमान खरोखरच देशाची फाळणी व्हावी’, अशी अपेक्षा करतील.

युरोपियन युनियन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादाचे नवे वारे !

वर्ष २०२४ च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय पालट घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वहातील. या निवडणुकांचे परिणाम भारत-युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य यांवर होतील.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

रुग्णाईत असतांनाही झोकून देऊन सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७३ वर्षे) !

‘सौ. नम्रता शास्त्री यांच्याकडे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. मागील २ वर्षे त्या फोंडा, गोवा येथे घरी राहून वैद्यकीय उपचार घेत होत्या. तेव्हा त्या रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळत होत्या…

गुरुदेवजी की कृपा से मिली सद्गुरु की कृपा अनमोल ।

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कु. मनीषा माहुर यांनी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे देत आहोत.

कलियुगातील संजीवनी असलेल्या गुरुकृपायोगामुळे साधक स्वतःच्या जीवनात विविध योग शीघ्रतेने साध्य करू शकणे !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विशद केलेला ‘गुरुकृपायोग’ ही एक प्रकारची किमयाच असल्याची अनुभूती येत आहे. ‘त्यांनी केवळ गुरुकृपेने सर्व योगांच्या अनुभूतींची वाट मोकळी करून दिली आहे’, असे अनुभवण्यास येते. ते कसे ?, ते पाहूया !

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…