स्वार्थासाठी तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा वापर करणारा मुसलमान अधिवक्ता अटकेत !

अधिवक्ता अली काशीफ खान देशमुख याने पीडित तरुणीला पेयातून गुंगीचे द्रव्य पाजले आणि तिच्यावर चारचाकीतच बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.

‘लव्ह जिहाद’विरोधी आणि कडक अवैध धर्मांतर बंदी कायदा करा !

४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.

आपत्तीविषयी चेतावणी देऊनही केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले ! : Amit Shah

अशा सरकार‍वर हत्येचा गुन्हा नोंद करून केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे !

पुणे शहरातील नदीपात्रांमध्ये होणार्‍या अतिक्रमणांमुळे नदीला पूर ! – माजी खासदार डॉ. वंदना चव्हाण

नदीपात्रामध्ये जुन्या इमारती पाडल्यानंतर राडारोडा टाकला जात आहे, त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. या माध्यमातून पुणेकरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

अमरावती येथे युवतीच्‍या गळ्यावर चाकूने आक्रमण करणारा आरोपी दुसर्‍यांदा अटकेत !

गेल्‍या एक वर्षापासून पाठलाग करून त्रास देणार्‍या आरोपीने १८ वर्षीय युवतीच्‍या गळ्यावर चाकूने वार केला. यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्‍या कह्यात दिले.

Wayanad landslide : वायनाड (केरळ) येथील भूस्खलनात आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू !

वायनाडमध्ये अतीवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता १६५ वर पोचली आहे. २२० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

पुणे सीमा शुल्क विभागाकडून वाघांची कातडी विकणार्‍या टोळीला अटक !

वाघाची शिकार करून कातडी विकणार्‍या टोळीला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत अटक केली आहे. या टोळीतील ६ जणांना कह्यात घेतले आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे.

कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलवर सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलवर (पॅरोल म्हणजे संचित रजा) सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !

उरण-पनवेल येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर संताप व्यक्त होत आहे.

यात्रांना शिस्त लावण्यासाठी विहिंपची ‘धर्मयात्रा महासभा’ !

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संत, सत्पुरुष, देवस्थानांच्या यात्रा भरतात. या यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात.