मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहे.

भारताच्‍या नावाचा इतिहास जम्‍बुद्वीप, आर्यावर्त ते ‘इंडिया’!

भारताला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ‘इंडिया’ या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्‍या७ नावांनी ओळखले जात असे. आता पुन्‍हा एकदा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या विषयावर चर्चा होत आहे. भारतीय राज्‍यघटनेच्‍या पहिल्‍याच कलमामध्‍ये ‘इंडिया दॅट इज भारत (इंडिया जो भारत आहे)’, असा उल्लेख केला आहे. त्‍यामुळे इंग्रजीमध्‍ये ‘इंडिया’ आणि भारतीय … Read more

कृतज्ञता व्‍यक्‍त करणे आणि अंतरीची सुरक्षा यांसाठी श्राद्धकर्म करणे आवश्‍यक !

तुम्‍ही जसे द्याल, तसे तुम्‍हाला मिळेल ! आई-वडिलांनी आणि महापुरुषांनी आपल्‍या उत्‍थानासाठी नाना प्रकार केले. त्‍यांनी तुमच्‍यासाठी पुष्‍कळ काही केले आहे. तुम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करा. कृतज्ञतेला स्‍थूल रूपात दाखवण्‍याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्‍हटले जातात.

खलिस्तानी केवळ भारतच नव्हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !

‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.

साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे  

‘वर्ष १९९७ ते २०२३ या कालावधीत देवाने करवून घेतलेल्‍या साधनेमध्‍ये सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या साधनेत ‘अंतर्मुखता’ या गुणाचे महत्त्व आणि ‘ती कशी साधावी ?’ याविषयी सनातनचे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले विवेचन

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणारे सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी ‘अंतर्मुखता म्‍हणजे काय ?, ती नसल्‍यास होणारी हानी आणि ‘साधनेत अंतर्मुखतेचे महत्त्व किती अधिक आहे’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांशी सहजतेने संवाद साधून त्‍यांना घडवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

भाद्रपद शुक्‍ल षष्‍ठी (२१.९.२०२३) या दिवशी सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात रहाणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त आश्रमात रहाणार्‍या कु. दीपाली माळी यांना सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सद़्‍गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्‍हावरी ।

सद़्‍गुरु शक्‍तीरूपी चैतन्‍याचा हिमालय असेे देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली सनातनच्‍या वनी ॥ १ ॥

संस्‍कृत सुवचने

उद्धरेदात्‍मनात्‍मानं नात्‍मानमवसादयेत् ।
आत्‍मैव ह्यात्‍मनो बन्‍धुरात्‍मैव रिपुरात्‍मनः ॥ – श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ६, श्‍लोक ५
अर्थ : मनुष्‍याने आपल्‍या मनाद्वारे स्‍वतःची अधोगती होऊ न देता स्‍वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जिवाचे मित्र, तसेच शत्रूही आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे जिवावर बेतलेल्‍या अपघातातून वाचल्‍यावर समष्‍टी सेवांचे दायित्‍व स्‍वीकारून नेहमी आनंदी रहाणारी कु. वैशाली नागेश गावडा !

मी महाविद्यालयात शिकत होते. १४.११.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता मी दुचाकीवरून घरी येत होते. त्‍या वेळी पाठीमागून एक गाडी आली आणि ती माझ्‍या गाडीला धडकली.