दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

‘पाणीपत्नी’ समस्‍या संपणार कधी ?

देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही देशात महिलांविषयी अशी स्‍थिती असणे, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्‍जास्‍पद नाही का ? ‘देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींना वाचवा, मुलगी शिकली आणि घराची प्रगती झाली’ असे शासनाचे विज्ञापन आहे; परंतु देशातील वरील स्‍थिती पाहिल्‍यास मन खिन्‍न होते !

हिंदु राष्‍ट्राची अपरिहार्यता जाणा !

केरळच्‍या कन्‍हानगड येथे ‘इंडियन युनियन मुस्‍लिम लीग’च्‍या युवा शाखेने काढलेल्‍या समान नागरी कायद्याच्‍या विरोधातील मोर्च्‍यामध्‍ये हिंदूंना ठार मारण्‍याच्‍या घोषणा देण्‍यात आल्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

देशाची आजची स्‍थिती मध्‍ययुगीन काळात राजमाता जिजाऊंच्‍या बालपणी जशी होती, तशी आहे. आम्‍ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो; परंतु त्‍यांना कुणी घडवले, याचा मात्र विचार करत नाही.

इस्‍लामी राजवटीतील हिंदु स्‍त्रियांची विटंबना, बळजोरी आणि अपहरण !

‘अलाउद्दीन खिलजीने वर्ष १३९८ मध्‍ये गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त केले. ‘या स्‍वारीत गुजरातचा राजा कर्ण याच्‍या स्‍त्रिया आणि मुली इस्‍लामी सैन्‍याच्‍या हाती सापडल्‍या’, असे ‘तारीख-ए-फिरोज शाही’चा कर्ता बरनी सांगतो.

न्‍यायव्‍यवस्‍थेचा वेळ वाया घालवणे, हे थांबवणे आवश्यक !

धनाढ्य आणि वलयांकीत लोक पैशाच्‍या जोरावर न्‍यायसंस्‍थेत अनेक वर्षे याचिका करून त्‍यांच्‍या विरुद्ध असलेल्‍या आरोपांना आव्‍हान देतात. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. हिंदु राष्‍ट्रामध्‍ये अशी वेळ काढणारी न्‍यायव्‍यवस्‍था असणार नाही.’

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आमच्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

अधिक मासामध्‍ये कोणती कर्मे करावीत ? आणि कोणती करू नये ?

धार्मिक ग्रंथांचे अध्‍ययन करतांना धर्मकृत्‍यांमधील संज्ञा अत्‍यंत महत्त्वाच्‍या असतात, हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. अनेकांना संज्ञा माहिती नसल्‍यामुळे त्‍यांचे चुकीचे अर्थ लावतात. धर्मकृत्‍यांचे अनन्‍यगतिक आणि सगतिक अशी दोन महत्त्वाची कर्मे आहेत. 

साधकांनो, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्‍यात्‍मविश्‍वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्‍या भक्‍तीसत्‍संगरूपी ‘भक्‍तीगंगे’चे माहात्‍म्‍य जाणा आणि साधनेच्‍या प्रयत्नांमध्‍ये वाढ करून त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍या !

‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्‍तीसत्‍संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान या माध्‍यमांतून अनुभवायला मिळालेली भक्‍तीसत्‍संगाची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.