काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी !

आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्‍यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’

मुंबई उडवण्याच्या धमकीचे ट्वीट करणारा तरुण कह्यात !

मानसिक तणावाखाली येऊन त्याने हा प्रकार कल्याचे म्हटले जात आहे. श्रीपाद गोरठकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील कमलाकर गोरठकर हे गडगा येथे औषधांचे दुकान चालवतात.

धर्मांधाने मुंबईतून आझमगड येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेले !

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ?

देशात राबवले जाणार महाराष्ट्रातील सौर कृषी योजनेचे ‘मॉडेल’ !

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात भाविकांना तोकडे कपडे घालण्यास बंदी !

धार्मिक गोष्टींच्या संदर्भातील नियमांविषयी त्या क्षेत्रातील उच्चस्तरीय व्यक्तींना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत !

देहू येथील गायरानाची जागा विकासासाठी मिळण्याचा प्रस्ताव सादर !

ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकासकामे होणे आवश्यक असल्याने सरकारी गायरानातील १४८ एकर जागेवर विविध विकासकामे देहू नगरपंचायत प्रशासनाने सुचवली आहेत.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्यांना चपराक !

कराची (पाकिस्तान) येथील कारागृहात अटकेत असणारा केरळच्या पलक्कडमधील झुल्फिकार (वय ४८ वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. त्याचा संबंध इस्लामिक स्टेटशी होता.

मंगलकार्यात सुद्धा दंगल : सरकारकडून कारवाईची अपेक्षा !

हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.