नोएडा (उत्तरप्रदेश) येथील २ अवैध उंच इमारती ९ सेकंदात पाडल्या !

अवैध इमारती बांधण्यासाठी भ्रष्ट सरकारी अधिकारी, शासनकर्ते साहाय्य करतात आणि जनतेला त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा द्यावा लागतो, तेव्हा कुठे अशी कारवाई होते ! मुळात प्रामाणिक अधिकारी आणि शासनकर्ते असण्यासाठी धर्माचरणी लोकांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

काही वेळेस मंदिरेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागल्यास त्यांना बंद करणेच योग्य !

भाविक मंदिरांमध्ये शांततेच्या शोधासाठी जात असतात; मात्र मंदिरेच आता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागली आहेत. त्यांचा मुख्य उद्देशच समाप्त झाला आहे.

देवबंद (उत्तरप्रदेश) येथे तिघा गोस्तकरांकडून ५० किलो गोमांस जप्त

उत्तरप्रदेशमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील, तर या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद वाढवून आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

श्रीलंकेकडून भारताच्या ६ मासेमार्‍यांना अटक

श्रीलंका दिवाळखोरीच्या वाटेवर असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही अशा प्रकारची कृती करणार्‍या श्रीलंकेला भारताने जाब विचारला पाहिजे !

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

वर्ष २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मी त्यांना सहज म्हटले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमची आठवण काढतात.’’

सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील जिज्ञासूंना केलेल्या ‘ऑनलाईन’ संपर्काला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील वाचक, जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् प्रशिक्षणवर्गातील युवक-युवती यांची ‘ऑनलाईन’ भेट घेतली.

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले