पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिना’निमित्त प्रदर्शन !

देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.

लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत दुचाकींची चोरी करणार्‍या २ आरोपींना अटक !

चोरीचे वाढते प्रमाण चोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते. हे देशासाठी घातक आहे !

नेमणूक झालेल्या शाळेत रुजू न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही ! – प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !

धर्मांधांची मानसिकता जाणा !

लेखक सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जगभरातील धर्मांध मुसलमान या आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे दु:खी आहेत.

जहांगीरपुरी (देहली) येथील दंगल म्हणजे जिहादी आणि साम्यवादी यांच्या युतीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

दंगलीनंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.

अल् जवाहिरीच्या हत्येचा आतंकवादावर परिणाम !

‘अल् कायदा’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार केले आहे. हे आक्रमण अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये करण्यात आले.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, ‘पांचजन्य’, झारखंड

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत !

‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्‍या, धर्मांतर करणार्‍या आणि आतंकवादी पोसणार्‍या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.