लोकसंख्येच्या गणिताची सोडवणूक !
हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या राजकारण्यांना हिंदूंनी निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे आवश्यक !
हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या राजकारण्यांना हिंदूंनी निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे आवश्यक !
तुम्ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’(लिखाण), करत असलेले ‘चॅटिंग’ (संभाषण) आणि संगणकीय ज्ञानजालावर (इंटरनेटवर) पहात असलेली संकेतस्थळे (साईट्स) यांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. यातून तुम्हाला ‘ब्लॅकमेल’ केले जाण्याचीही शक्यता आहे.
सद्गुरु स्वातीताईंची साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ पुष्कळ असते. ‘साधकांचा सेवेतील सहभाग वाढावा’, यासाठीही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रयत्न करतात.
सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र दिल्याचे दिसले नाही, तरी त्यांनी तो संकल्पाने सूक्ष्मातून दिला. त्यामुळे साधकांची वृत्ती पालटली आणि त्यांच्या अनुसंधानात वाढ झाली.
श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता, पुणेयांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची मुलगी सौ. अंजली मेहता यांना त्यांच्या आई श्रीमती प्रभावती मेहता यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १६.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.