नागोठणे (जिल्हा रायगड) येथे शिवजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीकडून व्याख्यान !
हिंदु जनजागृती मंचचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर परिवार आणि जय हनुमान ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तरशेत यांच्या वतीने (वर्ष पाचवे) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.
हिंदु जनजागृती मंचचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर परिवार आणि जय हनुमान ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तरशेत यांच्या वतीने (वर्ष पाचवे) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.
‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.
‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’
शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.
प्रतापराणा, छत्रपती शिव आदर्शाते वरू ।
भगवद्गीता बोध जाणुनी कर्तव्या आचरू ।।
मागील लेखात आपण ‘विरामचिन्हे म्हणजे काय ?’ आणि ‘पूर्णविराम’ यांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेऊ.
महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.
‘शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर वयोमानानुसार माझे विस्मृतीचे प्रमाण वाढत आहे; पण आध्यात्मिकदृष्ट्या मी नेहमी वर्तमानकाळात रहात असल्यामुळे मला भूतकाळातील काही आठवत नाही आणि भविष्यात स्थापन होणार्या हिंदु राष्ट्राचा विचारही माझ्या मनात येत नाही.’
उद्या चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…