भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव !
चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले.
चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले.
‘हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि खोकला बहुतेकांना होतो. त्यासाठी लक्षणांनुसार उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे यांची सूची येथे दिली आहे.
सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.
आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.
जर पालकांमध्येच आपल्या धर्माविषयी अभिमान नाही, तर त्या आपल्या पाल्यांना काय धर्माभिमान शिकवणार ? ‘आडातच नाही, तर पोहोर्यात कुठून येणार ?’ म्हणून आधी पालकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केल्यावर त्यांच्या दैवी शक्तीचा परिणाम तेथील प्राण्यांवर होणे
‘साधकत्व, आंतरिक गुण आणि अल्प अहं असल्यामुळेच श्री. सदानंद आणि सौ. सुधा कळ्से हे दांपत्य जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहे’, असे पू. रमानंद गौडा या वेळी म्हणाले.
‘सनातनच्या साधकांना कोणत्याही ज्वराने ग्रासून भय वाटू नये’, यासाठीश्री ज्वरहरेश्वराची पूजा करण्यात आली. या वेळी अधिकाधिक फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.
‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.