सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांची हानी !
अवकाळी पावसामुळे वाई आणि खटाव तालुक्यात ३५ ते ४० मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला असून १० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. विविध तालुक्यांत शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.