आता मुंडे यांचे त्यागपत्र घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप

उद्धव ठाकरे यांनी जे केले तेच शरद पवार यांनी करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

लंडन येथील न्यायालयाने भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांना फटकारले !

न्यायाधीश सॅम गूझी यांनी काटजू यांना फटकारता म्हटले की, या प्रकरणातील काटजू यांची भूमिका आश्‍चर्यकारक, आक्षेपार्ह आणि असंवेदनशील आहे. ‘सरकारने जाणूनबुजून माध्यमांमध्ये या प्रकरणाची राळ उडवली’, ही काटजू यांंची भूमिका आम्ही नाकारत आहोत.

श्रीराममंदिरासाठी ४४ दिवसांत २ सहस्र १०० कोटी रुपयांचे दान झाले गोळा !

जर श्रीराममंदिरासाठी खर्च झाल्यानंतर यातील पैसे शिल्लक रहाणार असतील, तर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने देशातील दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ते पैसे व्यय करावेत, असे हिंदूंना वाटते !

धर्मांधांकडून होणारी दिशाभूल जाणा !

हिंदू आरोप करतात की, मुसलमान त्यांची लोकसंख्या वाढवून भारतावर नियंत्रण मिळवू इच्छितात; मात्र मुसलमान कधीही हिंदूंच्या लोकसंख्येच्या पुढे जाऊ शकणार नाहीत, असा दावा निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त कुरेशी यांनी केला.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

खादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या.

हरिद्वार कुंभमेळ्याला येणार्‍यांना नोंदणी करणे अनिवार्य

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या प्रत्येकासाठी नोंदणीकरण अनिवार्य केले आहे

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १४ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. शर्वरीचे उत्साहपूर्वक आणि प्रभावी बोलणे, आत्मविश्‍वास, आवाजातील गोडवा अन् भाव यांमुळे तिचे बोलणे लोकांना आकर्षित करत असे.

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. याउलट इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.