श्रीरामकृष्ण बोधामृत

ईश्‍वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे

अधिकोषात काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक २ दिवसाच्या संपात सहभागी !

१५ आणि १६ मार्च या दिवशी असणार्‍या संपात ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनसह ९ संघटना सहभागी होत आहेत.

सातारा येथील यवतेश्‍वर-कास रस्त्यावर सापडली मानवी कवटी आणि अस्थी !

निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीजजोडणी तोडल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेना आक्रमक !

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.

अंबानी यांच्या कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.

क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !

पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.

बेळगाव येथे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मराठी भाषेचे स्टेटस ठेवणार्‍या ४ तरुणांना कर्नाटक पोलिसांकडून अमानुष मारहाण

कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्‍न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला.

लोकशाहीतूनच हुकूमशाहीचा जन्म होतो ! – ग्रीसचा जगविख्यात तत्त्वज्ञ प्लेटो

तुम्ही भर समुद्रात एका नौकेवर असतांना काय कराल? नौका कशा पद्धतीने चालवायची ? हे ठरवण्यासाठी निवडणूक घेणार ? कि नौकेवर उपस्थित असणार्‍या कुणाला नाव चालवता येते का ? याचा शोध घेणार? तुम्ही जर दुसरा पर्याय निवडला, तर याचा अर्थ की, यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण वा कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरते. जीवन आणि मरणाचा प्रसंग आलेला … Read more

सचिन वाझे यांची अटक अवैध असल्याची त्यांच्या भावाची न्यायालयात याचिका

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.