
१. ईश्वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.
२. सर्वच मार्गांनी ईश्वर लाभ शक्य आहे. गच्चीवर चढण्याशी काम. पक्क्या जिन्याने जा, शिडीने जा, दोरीने जा, नाहीतर गाठाळ बांबूने जा.
३. नुसती फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान) म्हणजे शुद्ध लाकडे फोडणे. नुसती विचारांची कचाकची (देवाण-घेवाण) अशाने लाभ कधीच व्हायचा नाही.
(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !