राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे यशाचे दावे !
सर्वाधिक ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झाल्याचा दावा भाजपने, तर ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९ जानेवारी या दिवशी निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होईल.