अंबानी यांच्या कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.

क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !

पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.

बेळगाव येथे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मराठी भाषेचे स्टेटस ठेवणार्‍या ४ तरुणांना कर्नाटक पोलिसांकडून अमानुष मारहाण

कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्‍न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला.

लोकशाहीतूनच हुकूमशाहीचा जन्म होतो ! – ग्रीसचा जगविख्यात तत्त्वज्ञ प्लेटो

तुम्ही भर समुद्रात एका नौकेवर असतांना काय कराल? नौका कशा पद्धतीने चालवायची ? हे ठरवण्यासाठी निवडणूक घेणार ? कि नौकेवर उपस्थित असणार्‍या कुणाला नाव चालवता येते का ? याचा शोध घेणार? तुम्ही जर दुसरा पर्याय निवडला, तर याचा अर्थ की, यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण वा कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरते. जीवन आणि मरणाचा प्रसंग आलेला … Read more

सचिन वाझे यांची अटक अवैध असल्याची त्यांच्या भावाची न्यायालयात याचिका

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती

वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मार्चच्या रात्री त्यांना अटक केली. वाझे २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत आहेत.

केरळमध्ये ‘नमः शिवाय’ ऑनलाईन सामूहिक नामजप पार पडला भावपूर्ण वातावरणात !

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी, म्हणजेच ११ मार्च या दिवशी ‘नमः शिवाय’ हा सामूहिक नामजप हिंदी आणि मल्याळम् भाषेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या दोन्ही भाषांतील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 कोरोनाच्या संसर्गामुळे रात्री १० नंतर संचारबंदी असूनही पुण्यातील पब चालू !

पब चालू ठेवणारे, तसेच त्यावर अंकुश नसणारे कामचुकार आणि भ्रष्ट पोलीस दोघेही शिक्षेस पात्र आहेत. अशांवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे भ्रमणभाष देयक न भरल्यामुळे बंद !

सरकारी पदाचा गैरवापर करणारे आणि आपल्यामुळे सर्वांची हानी करणारे असे अधिकारी नकोच !

राज्यांतील निवडणुका होईपर्यंत मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला !  

तमिळनाडू आणि केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती