चीनकडून पाकला निकृष्ट दर्जाच्या कोळशाची निर्यात !
कावेबाज आणि स्वार्थलोलूप चीनपासून जग सावध झालेच आहे ! आता पाकलाही हे समजेल, अशी आशा !
कावेबाज आणि स्वार्थलोलूप चीनपासून जग सावध झालेच आहे ! आता पाकलाही हे समजेल, अशी आशा !
उदयनिधी यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, याकडे कमल हासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत !
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकणारे या घटनेविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !
जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.
अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्चर्य वाटू नये !
जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !