पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.
भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ?
‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –
भाजपचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, आम्हाला वाटेल तेथे आम्ही फलक लावू. ही जागा काही मुसलमानांच्या बापाची नाही. जर शांततेत रहायचे असेल, तर रहा आणि जे देशविरोधी आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हा.
एका अधिकार्याकडे इतकी संपत्ती सापडते, तर अन्य अधिकार्यांकडे किती संपत्ती असेल आणि देशातील सर्वच सरकारी अधिकार्यांची पडताळणी केली, तर किती बेहिशोबी संपत्ती मिळेल, याची कल्पनाच करता येत नाही !
अभिनेते मुकेश खन्ना यांच्या या भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री काही बोलतील का ?
देशात आता लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यावर गुन्हे नोंद असणे ही त्यांची पात्रता समजली जाऊ लागली आहे आणि जनताही अशांना निवडून देत आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहे, हे लक्षात घ्या !
काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !
मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी जनतेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागू नये !
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी धोरणात्मक पावले न उचलणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद !