छत्तीसगडमध्ये २५० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव

श्री काशी विश्‍वनाथाच्या मंगल आरतीच्या शुल्कात वाढ !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्‍वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

हिंदूंनो, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु धर्मावर आघात करणार्‍या आरोपींवर कदापि कारवाई होणार नाही, या निश्‍चिती बाळगी आणि अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !

अमृतसरमध्ये सहस्रो सशस्त्र खलिस्तान समर्थकांकडून पोलीस ठाण्याला घेराव !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्‍नही उपस्थित होतो !

अरुणाचल प्रदेशमध्ये नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा : शस्त्रे हस्तगत

अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा घालून ती उद्ध्वस्त केली.

राजस्थानमधील भाजपच्या माजी आमदाराला २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी १० वर्षांचा कारावास

एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?

काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा अवमान केल्यावरून आसाम पोलिसांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना देहली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना देहली न्यायालयात उपस्थित केल्यानंतर आसामला नेण्यात येणार आहे.

‘अल्ला’ संस्कृत शब्द असून तो श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी वापरला जातो ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

‘अल्ला’ हा शब्द मातृशक्तीचे प्रतीक आहे. तो संस्कृत शब्द आहे. श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी ‘अल्ला’ शब्दाचा वापर केला जातो, असा दावा पुरीच्या पुर्वाम्नाय गोवर्धनपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी येथे केले.

देहली महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये हाणामारी !

संसद आणि राज्यांच्या विधानसभांबरोबर अशा घटनांचे लोण महानगरपालिकांत पोचले असून उद्या हे ग्रामपंचायतींमध्येही पोचण्याची शक्यता आहे. यातून देशातील लोकशाहीची चिंताजनक स्थिति स्पष्ट होते !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !