समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग

समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

भारतातील घुसखोरांना परत पाठवेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी ‘नजरकैद केंद्रा’ची उभारणी होणार !

भारतात घुसून या नागरिकांना पुष्कळ गंभीर गुन्हा केला असल्याने एवढा खर्च करून त्यांची बडदास्त ठेवण्याची आवश्यकता आहे का ?

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

मुसलमान नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने केली जातात. याविरोधात याचिका प्रविष्ट करण्याची मागणी अल्पसंख्य समाजाकडून केली जात नाही, हे लक्षात घ्या !

Meat In Rajasthan Temple : जयपूर (राजस्थान) येथे मंदिरातील भाविकांना बेशुद्ध करण्यासाठी धर्मांध अल्पवयीन मुलांनी फेकले मांसाचे तुकडे !

सदर प्रकारानंतर स्थानिक हिंदूंनी संघटित होऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.

T Raja Singh : आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.

Encroachment Of Goa Missionaries : शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ?

पाणी आणि चारा पुरवठ्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा ! – नितेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव

पुढील २ मासांत पिण्याचे पाणी आणि गुरांच्या चार्‍याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी अधिकार्‍यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करावे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सातत्याने बैठका घेण्यात याव्यात.

मुंबईत उभा रहाणार तिन्ही सेना दलांचा एकत्रित पहिला ‘त्रिदल तळ’ !

तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला ‘त्रिदल तळ’ हा मुंबईत उभा रहाणार आहे. तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने सिद्ध केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास चालू आहे.

देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा असल्याचे सांगत धर्मांधाने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार !

एखादा धर्मांध जेव्हा देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत अत्याचार करत असेल, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !