(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे.

‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असलेल्या पुण्यातील मुसलमानाला अटक !

गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक !

सरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे !

ज्ञानवापी प्रकरणाच्या स्वरूपावर २६ मे या दिवशी सुनावणी

ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात चालू असलेल्या खटल्यावर २४ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने २६ मे या दिवशी या खटल्याच्या स्वरूपावर सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले.

मी हिंदु आहे; मात्र मी गोमांस खाईन ! – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

सिद्धरामय्या ‘गोमांस खाईन’ एवढेच म्हणतात हे लक्षात घ्या ! त्यासोबत ‘मी डुकराचे मांस खाईन’ हे म्हणायला त्यांची जीभ का धजावत नाही ?

जालौन (उत्तरप्रदेश) येथे शौचालयांना अज्ञातांनी दिली मोगल आक्रमकांची नावे !

जालौन येथील ७ सार्वनजिक शौचालयांना अज्ञातांनी महंमद खिलजी, गझनी, हुमायू, अकबर, औरंगजेब आदी मोगल आक्रमकांची नावे देण्यात आल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले.

(म्हणे) ‘कुतूबमिनार मंदिरांच्या अवशेषांपासून बनवलेले आहे !’ – इतिहासकार इरफान हबीब

कुतूबमिनार कोणत्याही अवशेषपासून बनवलेले नसून ते पूर्वीच हिंदु राजाने बांधलेली मूळ संरचनाच आहे. तो इतिसहाकार आणि पुरातत्व तज्ञ ‘सूर्यस्तंभ’ असल्याचे सांगत आहेत.

केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हा हिंदूविरोधी कायदा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जून या दिवशी जगद्गुरु ‘श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती टिवट्रद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली.

सावरकर म्हणजे शौर्य, धाडस आणि तत्त्वनिष्ठता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते.