निवडणुकीतील वाढता हिंसाचार हा लोकशाहीसाठी धोकादायक !
शासनामध्ये लोकशाही यंत्रणेला धरून रहाणे आणि त्यात सातत्य राखणे, हे अत्यंत कठीण काम आहे. लोकशाहीच्या लवचिक यंत्रणेचा अपलाभ घेऊन गुंड, अमली पदार्थ तस्करी करणारे, जिहादी, आतंकवादी अन् सर्व प्रकारचे गुन्हेगार हे मतदानाच्या..