निवडणुकीतील वाढता हिंसाचार हा लोकशाहीसाठी धोकादायक !

शासनामध्ये लोकशाही यंत्रणेला धरून रहाणे आणि त्यात सातत्य राखणे, हे अत्यंत कठीण काम आहे. लोकशाहीच्या लवचिक यंत्रणेचा अपलाभ घेऊन गुंड, अमली पदार्थ तस्करी करणारे, जिहादी, आतंकवादी अन् सर्व प्रकारचे गुन्हेगार हे मतदानाच्या..

नक्षलवादविरोधी ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ कायदा !

शहरी नक्षलवादी किंवा त्यांचे समर्थक यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यासह त्याची प्रभावी कार्यवाही करणेही आवश्यक !

शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !

मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.

लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

राष्ट्रवाद हाच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यासाठी प्राण !

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ‘श्रीराम हरले’, असे सांगितले जाते. हे सांगण्यामागे ‘हिंदूंची श्रीरामांवरील श्रद्धा डळमळीत व्हावी’, हा मुख्य हेतू आहे.

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उ‌द्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…

जिवाची बाजी लावून घोडखिंडीला पावनखिंड करणारे शूरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे !

आज बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे, तसेच शिवा काशीद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आणि निधर्मीपणाचे षड्यंत्र !

‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम’, म्हणजे ‘जर संस्कृती संपवता येत नसेल, तर संभ्रमित करून तिचे पतन करा, तिचे स्वरूप पालटा’, या नियमातून वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे.

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ याविषयी साधकांकडून सूक्ष्मातील अभ्यास करवून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सात्त्विक चित्रकला, मूर्तीकला, रांगोळी, मेंदी, शिवणकला, पाककला, संगीत, नृत्य, नाट्य’, अशा विविध कला, तसेच विविध विद्या यांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी साधकांना अविरत मार्गदर्शन करत आहेत.