आर्य चाणक्य, विद्यारण्य स्वामी आणि समर्थ रामदासस्वामी

चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे.

प्रभु श्रीरामाचे बुद्धीकौशल्य आणि त्याने राज्य चालवण्यासाठी केलेला उपदेश

हिंदु धर्म, देवता अन् राष्ट्र यांचा द्वेष करणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी सरकारने विडंबनविरोधी कठोर कायदा करणे आवश्यक !

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून आदर्श पिढी निर्माण करणारे वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ !

१५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाची’ या शब्दाचा अर्थ, ‘सव्यसाची’ गुरुकुलाचे कार्य कसे चालू झाले ? आणि तिथे काय काय शिकवले जाते ?’, तो भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.   

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि क्षमता लक्षात घ्या !

हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.

वेंगरुळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ येथे भारतीय व्यायामप्रकार शिकायला गेल्यावर सनातनच्या साधकांना शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

‘सव्यासाची गुरुकुला’त शिवकालीन युद्धकला शिकवली जाते, तसेच शरीर सौष्ठवासाठी प्राचीन भारतीय व्यायामपद्धतींचा अवलंब केला जातो. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि तिथे शिकायला मिळालेली सूत्रे क्रमशः प्रस्तुत करीत आहोत.

हिंदूंच्या संतांवर खोटे अरोप करून हिंदु संत आणि धर्म यांना अपकीर्त करण्यासाठी हिंदुद्वेष्टे रचत असलेले कुटील षड्यंत्र !

या लेखावरून लक्षात येईल की, हिंदु संत आणि धर्म यांना कलंकित करण्याचे षड्यंत्र कशा प्रकारे केले जात आहे ? हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता यावरून प्रतीत होते !

सर्वत्र अन्य धर्मियांची वाढत असलेली घुसखोरी हिंदूंसाठी धोक्याची घंटा ?

सध्या सर्वत्र हिंदु धर्मियांच्या वसाहतीत, तसेच त्यांच्या धार्मिक ठिकाणी अन्य धर्मीय घुसखोरी करून त्यांना त्रास देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करणे, त्यांच्या भूमी हडप करणे, हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या अंतर्गत फसवून त्यांचे धर्मांतरण करणे इत्यादी प्रकार वाढीस लागतांना दिसत आहेत.

दिशाहीन जन्महिंदू!

नुकताच मुसलमानांचा रमझान महिना संपून ईद झाली. नेहमीप्रमाणे मुसलमानांचे रोजे (उपवास) पार पडले. अशा वेळी धर्मशिक्षणाअभावी एखाद्या हिंदूने रोजे पाळले, तर त्याची बातमी प्रसिद्ध होणे, यात काही नवल नाही..

मुंबईत बोकाळलेल्या ‘संदेशखालीं’चे करायचे काय ?

महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातन वैभव परत आणणारा ७३ कोटी ७५ लाख रुपयांचा मंदिर विकास आराखडा !

देवस्थान समितीच्या अखत्यारीतील इतर २८ मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे, तसेच तटबंदी, पडसाळी/ओवर्‍या, मारुति मंदिर आणि इतर छोटी मंदिरे, समाध्या अन् दीपमाळा यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.