संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

संपादकीय : रस्ते अपघातांवर वचक !

अपघातांचे प्रमाण न्यून करण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जनतेला शिस्त लावली न जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

संपादकीय : कायदे खोटे कि मुख्यमंत्री मोठे ?

नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्‍यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?

संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?

संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

संपादकीय : खरा विश्व ग्रंथ ‘भगवद्गीता’च !

‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

संपादकीय : श्रीरामाच्या आगमनापूर्वी…!

‘राममंदिराचे राजकारण करू नये, राम सर्वांचाच आहे’, असे म्हणणार्‍यांनी राममंदिरासाठी काय संघर्ष केला ? हेही उघडपणे सांगावे !

संपादकीय : अग्रपूजेचा मान असलेल्या मंदिरात भ्रष्टाचार !

‘मंदिरांचे सरकारीकरण हे व्यवस्थापनासाठी नसून ‘भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण’ आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

संपादकीय : रिबेरो यांची गरळओक !

ख्रिस्त्यांची बाजू घेणारे ज्युलिओ रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !