नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री
छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.
देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !
दक्षिण काशी समजल्या जाणार्या तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी देहलीत ‘इंडिया गेट’जवळील राजपथावर होणार्या पथसंचलनात महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
खासगी अधिकोषांना मर्यादित प्रमाणात शासकीय अधिकोष व्यवहार हाताळण्यास अनुमती देण्यासह अन्य निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळातील नियमभंगाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख केली.
दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !
न्यायालयाने २६ सप्टेंबर २०१८ या दिवशी दिलेल्या निकालावर आधार योजना वैध ठरवतांना काही तरतुदी रहित केल्या होत्या.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.
गोहत्याबंदीला विरोध करणारी काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक !