दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

गडचिरोली – येथील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवाराने विषारी दारू पाजल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे २० जानेवारी या दिवशी घडली. बाधा झालेल्या ३ जणांना चंद्रपूरच्या रुग्णालयात, तर एकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (समाजाला नशेच्या आहारी पाडणार्यांना कडक शिक्षा करायला हवी. – संपादक)
गडचिरोली जिल्ह्यात १९९२ या वर्षापासून मद्यबंदी आहे. मद्यबंदी यशस्वी व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून प्रयत्न चालू आहेत, तसेच जिल्ह्यात मुक्तीपथ संघटनेकडून मद्यबंदीच्या कार्यवाहीसाठी जनजागृती करण्यात येते; मात्र त्यानंतरही जिल्ह्यात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध आणि बनावट मद्याचा पुरवठा होत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास