पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.

बगदादमध्ये २ आत्मघाती आक्रमणांत २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ  

इराकची राजधानी बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये झालेल्या २ आत्मघाती आक्रमणांमध्ये २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ झाले.

पाकने केलेल्या ‘शाहीन-३’ क्षेपणास्त्राच्या परीक्षणामध्ये पाकचेच नागरिक घायाळ !  

बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.

राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बायडेन यांनी ‘पॅरिस करारा’मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा घेतला निर्णय !

अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जानेवारीला विविध ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलने

देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचे (धरणग्रस्तांचे) सुमारे २२ वर्षांपूर्वी लोरे-फोंडा माळरानावर पुनर्वसन करण्यात आले; मात्र अद्यापही प्रकल्पग्रस्त प्रमुख नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

कतरास (झारखंड) येथे धर्माभिमान्यांकडून ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजून निर्णय नाही ! – राजेश पाटणेकर, सभापती, गोवा विधानसभा

आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने या प्रकरणावर अजून निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी येथे पत्रकारांना दिली.

भूमीगत पाण्याच्या स्रोतांचा आढावा घ्या ! – आमदार वैभव नाईक

जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करावे, अशी सूचना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘जल जीवन मिशन’च्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिली.

मराठी भवनावरील आक्रमण खपवून घेणार नाही ! – मराठीप्रेमींची पेडणे येथील बैठकीत चेतावणी

काही मराठीद्वेष्ट्यांनी पर्वरी येथील मराठी भवनावर आक्रमण करून ‘जनमत कौल’ साजरा केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास तो खपवून घेणार नाही, अशी चेतावणी पेडणे येथे मराठीप्रेमींच्या बैठकीत देण्यात आली.

चंद्रपूर-यवतमाळ मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर आणि समर्थक यांच्याविरोधात प्राणघातक हल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन  

असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !