शेतकर्यांची वीज तोडल्यास गाठ माझ्याशी आहे !
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकर्यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकर्यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकर्यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अयोग्य कृती केली आहे.