Gujarat School Girl Murder : दाहोद (गुजरात) येथे मुख्याध्यापकाकडून इयत्ता पहिलीच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नानंतर केली हत्या

कुणावर विश्‍वास ठेवावा, हेही आता समजणे कठीण झाले आहे. अशा लोकांना जलद गतीने कठोर शिक्षा होत नसल्याने समाजाला कुणाचाही धाक राहिलेला नाही, त्यामुळेच अशा घटनांत वाढ होत आहे !

Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूंच्या भेसळीमुळे तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण

लाडूतील भेसळीच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण समितीची स्थापना

Vishwaprasanna Swamiji On Tirupati Row : तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे !

श्रीनिवासालाच गायीच्या चरबीचा प्रसाद देण्यात आला. हा एक अक्षम्य अपराध आहे. हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर झालेले आक्रमण आहे.

SC On Child Pornography : लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ डाऊनलोड करणे किंवा ते पहाणे, हा गुन्हाच !

भ्रमणभाषवर अश्‍लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांसह तरुणींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात गंभीर होणे आवश्यक आहे !

Bangladesh Durga Puja Idol Vandalized : बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशामध्ये येत्या काही वर्षांत हिंदूंचा निर्वंश होणार किंवा त्यांना देश सोडून पलायन करावे लागणार, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही, हेच अशा घटना दर्शवत आहेत !

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळणे, हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी  !

बांगलादेशासमवेतचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रहित करा !

अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?

थोडक्यात महत्त्वाचे : २० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !….मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !

११ वर्षाच्या मुलाला आत्महत्या करणे शक्य व्हावे, अशी समाजाची झालेली स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण अपरिहार्य !

नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगीदेवी मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

श्री सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या वेळी दर्शनासाठी मंदिर २४ घंटे खुले रहाणार आहे. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रांताधिकारी अनुकुरी नरेश यांनी येथील ट्रस्टच्या सभागृहात विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास होणार !

येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !