संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’

नवी मुंबईकरांचा मालमत्ताकर माफीचा ठराव लवकर संमत करावा !

गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांच्या संदर्भात चर्चा करतांना नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी देण्याची आग्रही मागणी केली.

कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे..

सातारा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंच्या तेजाचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

लोअर परळ येथील १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांतील ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल ! – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर (जिल्हा सांगली) बंद !

रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.