डी.एड्. अभ्यासक्रमातील ५० टक्के जागा मुसलमानांसाठी राखीव ठेवल्यावरून विहिंपची मेवात विकास प्राधिकरणाला नोटीस
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.
पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणार्या इम्रान खान यांना पुढे हिंदूच शिल्लक रहाणार नसल्याने अशा शुभेच्छा देण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही, हेही तितेकच सत्य आहे !
राष्ट्रीय बजरंग दलाद्वारे बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली.
यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात ९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९३ आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे.
विवाहानंतर तरुणाचे धर्मांतर आणि सुंता ! ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक रूप ! हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.