तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !

कोलकाता (बंगाल) – काही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे जाळे बंगालमध्ये विस्तारले आहे. हे राज्य आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहे, असा आरोप भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?