जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प

मडगाव (गोवा) येथील पोर्तुगीजकालीन इमारतीतील आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला

सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली.

अल्प शुल्कात परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यापिठांनी पुढाकार घ्यावा ! – राज्यपाल रमेश बैस

परदेशातील ज्या विद्यापिठांचे विद्यार्थी आपल्याकडे येतील, त्या विद्यापिठांमध्ये त्याच शिक्षण शुल्कात आपले विद्यार्थी शिक्षण घेतील, यासाठी विद्यापिठांनी परदेशी विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करावेत,  असे प्रतिपादन आयोजित सोहळ्यात त्यांनी केले

देशातील ७ राज्यांत पूरसदृश परिस्थिती  !

पुढील ४ ते ५ दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह ९ जुलैपर्यंत जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना पक्षात प्रवेश दिल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

कादिर मौलाना याने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही, अशी चेतावणी हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिली आहे

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !

या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक,शिवसृष्टी, वढु बुद्रुक येथील स्मारका, अष्टविनायक, श्री क्षेत्र जेजुरी यांचा विकास होणार असून वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.