नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !

नेपाळमधून सोन्याची तस्करी करणार्‍या चिनी लोकांकडे सापडले भारतीय आधारकार्ड !

बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्रे आणि अन्य सरकारी कागदपत्रे बनवून देणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा होणारा कायदा बनवण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !

नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.

(म्हणे) ‘दुर्दैवाने तुमच्या शेजारी भारतासारखा देश !’ – चीनचे नेपाळमधील राजदूत

भारताविषयी असे विधान करणार्‍या नेपाळमधील चिनी राजदूतांना भारताने कडक भाषेत सुनावणे आवश्यक आहे !

भारत नेपाळकडून पुढील १० वर्षांत विकत घेणार १० सहस्र मेगावॅट वीज !

या निर्णयाविषयी नेपाळचे मुख्यमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या कार्यालयाने आनंद व्यक्त केला आहे.

भारतानंतर आता चीनला मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि नेपाळ यांचा विरोध

चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश, दक्षिण चीनी समुद्र आदींचा समावेश केल्याचे प्रकरण !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नेपाळचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा नकार !

नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्याने त्यांना हिंदु आणि हिंदु राष्ट्र यांची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याने आश्‍चर्य वाटत नाही !

गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले.

नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.