जर सत्य लपवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते मान्य नाही ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन
जर सत्य लपवून वातावरण शांत करण्यात येत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही. त्यांना उलट लाज वाटली पाहिजे की, इतकी वर्षे सत्य लवपून का ठेवण्यात आले ? ज्ञानवापीच्या प्रकरणातील अधिवक्ते (पू.) हरि शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.