मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांवर आज निर्णय

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांच्या संदर्भात झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने यावर उद्या, ११ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

ताजमहालचे खरे स्वरूप शोधण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारनेच आदेश देऊन खरा इतिहास हिंदूंना सांगितला पाहिजे.

मुसलमान नियमानुसार भोंग्यांचा वापर करत असल्याने पुन्हा न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही ! – मौलाना खालिद रशीद फरंगी महली

जनतेला असे वाटत नसल्याने तिला पुनःपुन्हा न्यायालयात जावे लागत आहे, याचा विचार मौलाना (इस्लामी विद्वान) का करत नाहीत ?

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !  

ज्ञानवापी मशीद हिंदूंकडे सोपवा ! – सोहेलदेव पक्षाचे मुसलमानांना आवाहन

मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे.

धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावल्यास कारवाई करा !  

उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत १ लाखाहून अधिक भोंगे धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. काढून टाकलेले हे भोंगे पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याचे दायित्व अधिकार्‍यांवर सोपवण्यात आले आहे.