वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.

कोल्हापुरात पारपत्र कार्यालय आजपासून चालू

कोरोना संक्रमणामुळे एप्रिलपासून पारपत्र कार्यालय बंद होते.  जानेवारी ते मार्च या तीन मासांत ७ सहस्र पारपत्रांच्या कामांची पूर्तता झाली होती; मात्र दळणवळण बंदीमुळे पुढील प्रक्रिया बंद होती.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट !

सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश

राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे.

भारतीय संस्कृती जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील ! – इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच

भारतीय संस्कृती देशाला विश्‍व गुरू बनवून जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील= मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार.

कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम करावे लागेल ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अन्य मागासवर्गीय समाजात (ओबीसी) समाविष्ट असलेल्या जाती अवैध असून त्यांना बाहेर काढून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडला ! – सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष , भाजप

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपूर्णपणे नाकर्तेपणाने झाकोळले आहे.

मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणी युवकांवर गुन्हा नोंद

मुलींना पळवून नेल्याच्या २ प्रकरणांत कुडाळ तालुक्यातील एक आणि शेर्ले, सावंतवाडी येथील एक, अशा २ युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.