रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.
सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.
सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन
प्रशासकीय अधिकार्यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्यांना विचारण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.
अशी विधाने करून चेतन कुमार यांना कुप्रसिद्धीखेरीज काहीच मिळणार नाही आणि ते याचसाठी अशी विधाने करत आहेत.
भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले.
आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !