रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.

आरोपींचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी !

सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन

बारसू (राजापूर) परिसरात जमावबंदी असतांनाही ग्रामस्थांनी एकत्रित होऊन केला विरोध !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांना विचारण्यात आला.

तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हिंदु युवकाच्या हत्येच्या प्रकरणी ४ धर्मांध मुसलमान तरुणांना अटक

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.

(म्हणे) ‘राम केवळ काल्पनिक व्यक्ती, तर रामजन्मभूमी अवैज्ञानिक !’ – कन्नड अभिनेता चेतन कुमार

अशी विधाने करून चेतन कुमार यांना कुप्रसिद्धीखेरीज काहीच मिळणार नाही आणि ते याचसाठी अशी विधाने करत आहेत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अतिक याला अवैधरित्या भेटले होते ९ गुंड !

भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले.

दुर्ग (छत्तीसगड) येथे २५० ख्रिस्त्यांनी केली घरवापसी !

आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !