शिवरायांनी नष्ट केलेल्या वतनदार्या शरद पवार यांनी पुन्हा चालू केल्या ! – सदाभाऊ खोत, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था
वर्ष १९७८ मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले.