सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करणार !
निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?
निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?
यावर न्यायालयाने म्हटले की, पाळीव प्राणी हा एका सभ्य जीवनशैलीचा अभिन्न भाग आहे. मनुष्याच्या स्वस्थ जीवनासाठी पाळीव प्राणीही आवश्यक आहे, कारण नाती तुटण्यामुळे झालेल्या भावनिक दु:खाला अल्प करण्यासाठी ते साहाय्य करू शकतात….
गोवा एक्सप्रेसमधील शयनयान डब्यांची संख्या न्यून केल्यावर प्रवाशांना कोणत्या अडचणी येतील, याचा अभ्यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्यास न करता निर्णय घेतल्याने प्रवाशांना येणार्या अडचणींचे दायित्व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?
प्राथमिक विभागासाठी १२३, तर माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. ही नेमणूक तासिका तत्त्वावर केली जाणार आहे. एका तासिकेचे शुल्क १२५ रुपये इतके आहे. दिवसाला ६ तासिका याप्रमाणे दिवसाला ७५० रुपये याप्रमाणे ही नेमणूक केली जाणार आहे…..
शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीवर अत्याचार करणार्या अभिनय साही या तिच्या मित्रास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. २७ ते २८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
कोंढवा येथील पुणे ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’चेे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी १० जुलै या दिवशी बोर्ड कार्यालयात आंदोलन केले.
लोकहो, भ्रष्टाचार का थांबत नाही ? हे लक्षात घ्या ! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाड पडल्यास ‘एका भ्रष्टाचार्याला शिक्षा झाली’, असा राष्ट्रप्रेमी नागरिकांचा समज होत असेल, तर या वृत्तावरून हा अपसमज दूर होईल !
हिंदूंनो, धर्मांधांची संख्या वाढली की, काय होते, याचे हे उदाहरण आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसू पहाणार्या धर्मांधांची आता हिंदूंना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे संतापजनक आहे !
प्रवासाचे आरक्षण करतांना प्रवाशांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक नमूद असावेत. यात त्रुटी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याची सूचना प्रशासनास देण्यात आली आहे.
वर्ष १९७८ मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले.