हिंदु युवतींचे फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – आमदार नीतेश राणे, भाजप
बळजोरीने किंवा आमीष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !
बळजोरीने किंवा आमीष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !
हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ?
ओवैसी हिंदूंच्या देवतांविषयी अपशब्द उच्चारतात; पण त्यांना कुणीही क्षमा मागायला सांगत नाही. सरकार त्यांच्यावर बंधने घालायला सिद्ध नाही.
येथील श्रीराम मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मूर्तीचोरीच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मंदिरात प्रतिदिन सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती होते.
गेली अडीच वर्षे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांना मान्यता देण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप यांनी १२ जागांसाठी नवीन सूची सिद्ध केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. धार्मिक पक्षपाताच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले
इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
३ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ‘गोविंदा’ संदेश दळवी (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते ‘शिवशंभो गोविंदा पथका’तील गोविंदा होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यावर ते ७ व्या थरावरून पडून घायाळ झाले होते.