साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा परिणाम

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक

जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?

जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे.

नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने पर्यवेक्षकाला बुटांनी केली मारहाण

‘लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत’, हे विसरणार्‍या काँग्रेसच्या आमदाराचा निषेध ! काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करतील का ? तसेच पर्यवेक्षकाने सरकारी कामात कुचराई करणे, हेसुद्धा गंभीर आहे. अशांवर कारवाई व्हायला हवी !

इंदूर येथे हिंदु असल्याचे सांगून विवाहित मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण

अशांना फाशीची शिक्षा केल्यावरच अशा घटना थांबतील !

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे शिवभक्त मुसलमान व्यक्तीने विधीवत् केली घरवापसी !

कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदु झालो असून परम शिवभक्तही आहे – शेख जफर शेख (चेतनसिंह राजपूत)

भूमीच्या मालकीवरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

रीवा (मध्यप्रदेश) येथे सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर आक्रमण होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
सरकारी भूमीवर अशा प्रकारचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?

सतना (मध्यप्रदेश) येथे नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

सतना शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक

अशी घरे सरकारी भूमीवर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशाच प्रकारे राज्यात अन्यत्र सरकारी भूमीवर अवैध बांधकामे झाली असतील, तर त्यांच्यावर अतिक्रमण करणार्‍यांनी कुठेतरी दगडफेक केल्यानंतरच कारवाई होणार आहे का ?